Homeउद्योगSG'S सलूनचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले!

SG’S सलूनचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले!

भिंगार शहरामध्ये प्रथमच भव्य सुसज्ज SG’S सलून चे उदघाटन !

[उद्घाटन करताना मातोश्री,बौद्धाचार्य अण्णासाहेब गायकवाड,दशरथ घाटविसावे,प्रकाश थोरात सुयोग घाट विसावे.]

अहिल्यानगर | सोमवार, 14 जुलै 2025 – बेलेश्वर पार्क, महेश नगर, नगर-पाथर्डी रोड येथे SG’S SALOON या नूतन सलूनचे भव्य उद्घाटन त्यांच्या मातोश्री यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, कुटुंबीय व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स एप सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पीपल्स हेपलाईनचे आर्किटेक्ट प्रकाश थोरात, भारतीय बौद्ध महासभा, केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य अण्णासाहेब गायकवाड, समाजसेवक संजय देवडे, अनिल घाटविसावे,भाऊसाहेब गायकवाड,बौद्धाचार्य दीपक गायकवाड, सिद्धू कांबळे, गौरव घाटविसावे,अविनाश गायकवाड, पप्पू कांबळे,बाळासाहेब घाटविसावे, तसेच इतर प्रतिष्ठीत मान्यवरांनी हजेरी लावून नव्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या.

या वेळी फर्म चे चालक सुयोग घाटविसावे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व समारंभाच्या शेवटी श्री. दशरथ घाटविसावे यांनी सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले. घाटविसावे परिवाराने आयोजित केलेला हा समारंभ उत्साही वातावरणात, मंगलमय आणि प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!