Homeदेश-विदेशसबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट — अदृश्य गुलामगिरीचा राष्ट्रीय सूर्यनामा!

सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट — अदृश्य गुलामगिरीचा राष्ट्रीय सूर्यनामा!

डॉ. आंबेडकर जयंती विशेष आंदोलन! विचारमुक्तीचा नवा टप्पा

 अहिल्यानगर प्रतिनिधी  : “ब्लॅक गॅझेट” हे कोणतेही शासकीय प्रकाशन नसून समाजातील अदृश्य मानसिक गुलामगिरी उघड करणारा एक सार्वजनिक बौद्धिक दस्तावेज आहे, असे मत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले. या दस्तावेजाचा उद्देश व्यक्तींवर टीका करणे नसून समाजातील विचारसरणीतील दोष उघड करणे, अजनुकीय माहिती (NGI) चे विश्लेषण करणे आणि समाजाला RECONSCIO गव्हर्नन्सकडे नेणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारत स्वतंत्र असला आणि संविधानाने समानतेची हमी दिली असली, तरी अनेक सामाजिक निर्णय आजही तर्क, विज्ञान आणि मानवतेऐवजी परंपरा, भीती व अंधश्रद्धांवर आधारित घेतले जातात. हीच स्थिती ‘सबकॉन्शिओ गव्हर्नन्स’ म्हणजेच अदृश्य गुलामगिरी दर्शवते, असे गवळी यांनी नमूद केले.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा अजूनही अपूर्ण असून तो पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. केवळ कायद्यांचे पालन करून चालणार नाही, तर विचारशुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीरबहाद्दूर प्रजापती, सचिन कुक्कडवाल, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, पोपट भोसले, धनंजय मडके, कैलास पठारे, अशोक भोसले आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी होणार.

“ब्लॅक गॅझेट” हा अंधार दाखवण्यासाठी नव्हे, तर प्रकाश निर्माण करण्यासाठी एक ‘सूर्यनामा’ असल्याचे सांगत गवळी यांनी “समजा — तपासा — सुधारा” हे घोषवाक्य दिले. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता विचारक्रांती घडवण्याचे आवाहन त्यांनी केले असून, ही लढाई बाह्य शत्रूंविरुद्ध नसून मनातील अदृश्य साखळ्यांविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!