Homeताज्या बातम्या"ब्लॅक होल संस्कृती" म्हणजे मानव चेतनेचा गळा घोटणारी व्यवस्था-  ॲड. कारभारी गवळी...

“ब्लॅक होल संस्कृती” म्हणजे मानव चेतनेचा गळा घोटणारी व्यवस्था-  ॲड. कारभारी गवळी यांची प्रतिक्रिया

भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांनी अशा व्यवस्थेपासून सावध राहिले पाहिजे:-पीपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी

प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य समाचार, दि. २ ऑगस्ट २०२५ |:- “माहितीचा महासाठा असूनही जर समाजात स्वतंत्र विचार, विवेक आणि मानवी चेतनाच उरलेली नसेल, तर अशी व्यवस्था ही ‘ब्लॅक होल संस्कृती’ ठरते,” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.

चीनमधील माहिती नियंत्रणाच्या एकाधिकारशाही पद्धतीवर भाष्य करताना ॲड. गवळी म्हणाले की, “आज चीनमध्ये नागरिकांच्या निर्णयक्षमता, विचारस्वातंत्र्य आणि मानवी भावनांना बाजूला सारून माहितीचा ताबा सत्तेच्या हाती देण्यात आला आहे. ही स्थिती आपल्या भावी पिढ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.”

चेतना ही एक हरवलेली ‘बोंसाय’ मानवताअसून एकात्म ज्ञानसिद्धांत (Integrated Knowledge Theory – IKT) या नव्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ देताना ॲड. गवळी म्हणाले, “आज चीनमध्ये ‘बोंसाय’ मानव घडवला जात आहे — दिसायला प्रगत, पण आतून छाटलेली आणि मर्यादित चेतना असलेली व्यक्ती. ही केवळ राजकीय व्यवस्थेची समस्या नसून, ती माणूसपणाच्या मुळावर घाव आहे.”

लोकशाही समाजासाठी चेतना आवश्यक असून“लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नाही, तर ती माणसाच्या स्वतंत्र विचारांची, मूल्यांची आणि विवेकाची रचना आहे. जिथे माहितीचा वापर नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो, तिथे चेतनेची हत्या होते,” असे सांगून ॲड. गवळी यांनी असा इशारा दिला की भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांनी अशा व्यवस्थेपासून सावध राहिले पाहिजे.

 

प्रगतीसाठी स्वतंत्र चेतनेचा मार्ग आवश्यक आहे.“चीन महासत्ता होईल कदाचित, पण जर ती चेतना आणि माणूसपण नष्ट करून उभी राहत असेल, तर ती सत्तेची नव्हे तर आत्म्याची माघार आहे,” असे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले. “ब्लॅक होल संस्कृती ही मानव चेतनेची सावली आहे. आपल्याला हवी आहे एक उज्वल, सृजनशील आणि लोकाभिमुख चेतना.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!