Homeमहत्त्वाचेभारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

ब्रेकिंग न्यूज
भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही — मन बदलल्याशिवाय शासन बदलत नाही!”नागपूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून स्वागतआपल्या आत असणारे बाबासाहेब ओळखा- सुनील राऊतआंबेडकर जयंती २०२६ : सामान्य माणसाला प्रशासनात स्थान! सार्वजनिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांचे प्रतिपादनजयंतीनिमित्त ‘रिकॉन्शिओ शिक्षण’ लागू करण्यासाठीची हाक अंधश्रद्धा, जाती हटावासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार.वाघोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला!

५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!  
.प्रतिनिधी : प्रकाश थोरात | महाराष्ट्र राज्य समाचार/भारतीय संसदीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरू शकणारे Constitution (131st Amendment) Bill, 2026 संसदेत फेटाळण्यात आले असून, लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. या निर्णयाकडे केवळ एका विधेयकाच्या पराभवाच्या दृष्टीने न पाहता, “संख्येपेक्षा समज महत्त्वाची” या मूल्याचा स्वीकार म्हणून पाहिले जात आहे.

पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ही संख्या वाढ नव्हती — हा शासनातील असमतोल (Entropy) वाढवण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या मते, खासदारांची संख्या वाढवली असती तर समस्यांची संख्या वाढली असती, स्वार्थकेंद्रित (Centripetal) प्रतिनिधित्व बळकट झाले असते, आणि लोकशाहीचे ‘Subconscio Zundshahi’ मध्ये रूपांतर झाले असते. ते म्हणतात संख्या वाढवणे म्हणजे लोकशाही बळकट करणे नव्हे, तर अनियंत्रित विस्तार करणे आहे,असा इशाराही त्यांनी दिला.

संसदेत ‘RECONSCIO क्षण आला आणि या निर्णयात एक वेगळेपण दिसून आले. खासदारांनी राजकीय समीकरणांपेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. “जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला. या प्रक्रियेत RECONSCIO Governance ची झलक दिसून आली, जिथे निर्णय केवळ संख्येवर नव्हे तर गुणवत्ता, संतुलन आणि दूरदृष्टीवर आधारित होता. IKT विश्लेषण : Governance विरुद्ध ExecutionE xecution (भौतिक विस्तार) → ५४३ → ८५० Governance (गुणवत्ता) → निर्णयक्षमतेची उंची, संतुलन, परिणामकारकता दिसून आली.

ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले की, Execution वाढवून Governance सुधारत नाही; उलट चुकीच्या NGI मुळे शासनातील गोंधळ वाढतो. भविष्यासाठी इशारा जर भारताने केवळ संख्या वाढवण्याचा मार्ग स्वीकारला तर —संसद ‘झुंडशाही ’ मध्ये परिवर्तित होण्याचा धोका आहे. निर्णय प्रक्रियेत स्वार्थाचे वर्चस्व, आणि लोकशाही केवळ नावापुरती उरण्याची शक्यता निर्माण होईल.

या वर उपाय : RECONSCIO रेवोलुशन पीपल्स हेल्पलाईनने पुढील दिशा सुचवली आहे. शिक्षणाद्वारे NGI (अजनुकीय माहिती) सुधारणा स्वार्थकेंद्रिततेतून (Centripetal) समाजकेंद्रिततेकडे (Centrifugal) परिवर्तन,लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांचा समन्वय,“Governance of the RECONSCIO, by the RECONSCIO, for the RECONSCIO” हीच भविष्यातील लोकशाहीची दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

ॲड. गवळी सुचवतात,संख्या वाढवून संसद सुधरत नाही —मन बदलल्याशिवाय शासन बदलत नाही! भारताला ८५० खासदारांची गरज नाही तर ८५० जागरूक, सुजाण आणि उत्तरदायी RECONSCIO मेंदूंची गरज आहे!

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

नागपूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

नागपूर (प्रतिनिधी) — भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

नागपूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

नागपूर (प्रतिनिधी) — भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
error: Content is protected !!