Homeताज्या बातम्याकार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा पंढरपूर येथे सेवापूर्ती समारंभ

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा पंढरपूर येथे सेवापूर्ती समारंभ

पंढरपूर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य समाचार : – सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान समारंभ २२ जून २०२५ रोजी पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. त्यांच्या दीर्घकालीन सेवा योगदानाबद्दल गौरव व्यक्त करण्यासाठी ‘सेवा गौरव समिती’च्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रम पंढरपूर येथील श्रीसाई हॉटेल, साईनगर, स्टेशन रोड येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी श्री. पी. एल. देशमुख (पिढलहिवरेचे अधिवासी) असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्राचार्य रिघवायकर (स्वागताध्यक्ष अंबाजोगाई), डी. एन. बोडके (उपअधिक्षक अभियंता), श्री. गिरीष वाघमारे (से. नि.), श्री. माणिकराव, एन. एन. कदम आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अजयकुमार सर्वगोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात तीन दशकांहून अधिक काळ सेवा दिली असून, त्यांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. त्यांच्या कार्यशैलीत प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनहिताचा दृष्टिकोन सदैव केंद्रस्थानी राहिला.कार्यक्रमात त्यांचे सहकारी, विभागीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्वांनी उपस्थित राहून त्यांच्या सेवेला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!