Homeताज्या बातम्याआदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा आज – जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा आज – जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

आदिवासी समाजाचा एल्गार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – बंजारा, धनगर व इतर समाज घटकांनी आदिवासी प्रवर्गात आरक्षणाची मागणी केल्याच्या निषेधार्थ, सकल आदिवासी समाज बांधव, अहिल्या नगर यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर “आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे.

 

आदिवासी समाजाचे आरक्षण हे त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे. या आरक्षणात इतर समाजांना समाविष्ट करण्याचे प्रयत्न संविधानविरोधी असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चादरम्यान “आमचे आरक्षण आमचे हक्क”, “संविधानाचा सन्मान करा”, “आदिवासींच्या हक्कांवर गदा नको” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमणार आहे.

मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाने आदिवासी आरक्षण संरक्षित ठेवावे, तसेच इतर कोणत्याही समाजाला या प्रवर्गात समाविष्ट करण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या मोर्चात जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना, कार्यकर्ते आणि समाजनेते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, समाजात याबाबत तीव्र आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...
error: Content is protected !!