Homeमहाराष्ट्रनगर - पुणे महामार्गावरील 700 कोटींचा टोल घोटाळा आ. दातेंनी विधानसभेत गाजवला!

नगर – पुणे महामार्गावरील 700 कोटींचा टोल घोटाळा आ. दातेंनी विधानसभेत गाजवला!

बांधकाम उपविभाग अ.नगर ठरलंय भ्रष्टाचाराच केंद्र!

अहिल्यानगर प्रतिनिधी :- नगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर चेतक इंटरप्रायजेस कंपनीकडून सुरू असलेली नियमबाह्य टोलवसुली आणि महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतचा मुद्दा आज विधानसभेत जोरदार गाजला. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी या घोटाळ्यावर थेट सरकारला जाब विचारला. फक्त 132 कोटींच्या प्रकल्पासाठी तब्बल 700 कोटी रुपयांचा टोल गोळा करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी ही बाब जनतेच्या सुरक्षेशी संबंधित लूट असल्याचा ठपका ठेवला. डांबरीकरणाच्या नावाखाली फक्त पॅचवर्क करण्यात आले असून, ॲम्ब्युलन्स, क्रेन आणि आपत्कालीन सेवेचा अभाव देखील गंभीर चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.

या घोटाळ्यामागे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने दाते यांनी थेट बांधकाम उपविभाग, अहिल्यानगरला या संपूर्ण भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू ठरवले आहे. दोषी कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून ही आर्थिक लूट थांबवावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

नगर-पुणे महामार्गासह इतर अनेक देखभाल दुरुस्ती प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक घोटाळे घडल्याचे समोर येत असून, या सर्व प्रकरणांची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. शासकीय नियम आणि प्रक्रिया धाब्यावर बसवून कामे सुरू असून, यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...
error: Content is protected !!