Homeताज्या बातम्या"ब्लॅक होल संस्कृती" म्हणजे मानव चेतनेचा गळा घोटणारी व्यवस्था-  ॲड. कारभारी गवळी...

“ब्लॅक होल संस्कृती” म्हणजे मानव चेतनेचा गळा घोटणारी व्यवस्था-  ॲड. कारभारी गवळी यांची प्रतिक्रिया

भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांनी अशा व्यवस्थेपासून सावध राहिले पाहिजे:-पीपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी

प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य समाचार, दि. २ ऑगस्ट २०२५ |:- “माहितीचा महासाठा असूनही जर समाजात स्वतंत्र विचार, विवेक आणि मानवी चेतनाच उरलेली नसेल, तर अशी व्यवस्था ही ‘ब्लॅक होल संस्कृती’ ठरते,” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.

चीनमधील माहिती नियंत्रणाच्या एकाधिकारशाही पद्धतीवर भाष्य करताना ॲड. गवळी म्हणाले की, “आज चीनमध्ये नागरिकांच्या निर्णयक्षमता, विचारस्वातंत्र्य आणि मानवी भावनांना बाजूला सारून माहितीचा ताबा सत्तेच्या हाती देण्यात आला आहे. ही स्थिती आपल्या भावी पिढ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.”

चेतना ही एक हरवलेली ‘बोंसाय’ मानवताअसून एकात्म ज्ञानसिद्धांत (Integrated Knowledge Theory – IKT) या नव्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ देताना ॲड. गवळी म्हणाले, “आज चीनमध्ये ‘बोंसाय’ मानव घडवला जात आहे — दिसायला प्रगत, पण आतून छाटलेली आणि मर्यादित चेतना असलेली व्यक्ती. ही केवळ राजकीय व्यवस्थेची समस्या नसून, ती माणूसपणाच्या मुळावर घाव आहे.”

लोकशाही समाजासाठी चेतना आवश्यक असून“लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नाही, तर ती माणसाच्या स्वतंत्र विचारांची, मूल्यांची आणि विवेकाची रचना आहे. जिथे माहितीचा वापर नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो, तिथे चेतनेची हत्या होते,” असे सांगून ॲड. गवळी यांनी असा इशारा दिला की भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांनी अशा व्यवस्थेपासून सावध राहिले पाहिजे.

 

प्रगतीसाठी स्वतंत्र चेतनेचा मार्ग आवश्यक आहे.“चीन महासत्ता होईल कदाचित, पण जर ती चेतना आणि माणूसपण नष्ट करून उभी राहत असेल, तर ती सत्तेची नव्हे तर आत्म्याची माघार आहे,” असे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले. “ब्लॅक होल संस्कृती ही मानव चेतनेची सावली आहे. आपल्याला हवी आहे एक उज्वल, सृजनशील आणि लोकाभिमुख चेतना.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

CASTOLOGY : जातीव्यवस्थेविरुद्ध जागतिक केमोथेरपी

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर-CASTOLOGY चे  पहिले संशोधक अहिल्यानगर/प्रतिनिधी:- मानवजातीच्या इतिहासात अनेक सामाजिक विषाणू जन्माला आले; परंतु जातीव्यवस्था हा सर्वांत घातक, दीर्घकालीन आणि अमानवी विषाणू ठरला. हा आजार...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...
error: Content is protected !!