Homeताज्या बातम्यामुंबई -दादर येथे कास्ट्राइब राज्य परिवहन संघटनेचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात...

मुंबई -दादर येथे कास्ट्राइब राज्य परिवहन संघटनेचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहिल्या नगर नाशिक तारकपूर कार्यकारिणीच्या सुनील भाऊ निरभावणे यांचा च्या वतीने सत्कार!

मुंबई :- प्रतिनिधी (महाराष्ट्र राज्य समाचार ) कास्ट्राइब राज्य परिवहन संघटनेचा 45 वा वर्धापन दिन मुंबई दादर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस सुनील भाऊ निरभावणे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दखल घेत नाशिक प्रदेश कार्यकारिणी, अहिल्यानगर विभागीय कार्यकारिणी तसेच तारकपूर आगार कार्यकारिणीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाला विभागीय अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, सरचिटणीस शशिकांत वाघचौरे, तारकपूर आगार अध्यक्ष पुप्पाल, सागर भालेराव, संदीप गायकवाड (संगमनेर), जाधव, श्याम जाधव (कोपरगाव), कोपरे तसेच अहिल्यानगर विभागातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शरद शिंगाडे आणि संतोष ससाणे यांचीही विशेष उपस्थिती होती.

 

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संघटनेच्या भावी उपक्रमांवर चर्चा झाली तसेच संघटनेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मोलाचे निर्णय घेण्यात आले. कार्यक्रम संयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...
error: Content is protected !!