Homeताज्या बातम्याउद्धव आणि राज एकत्र आल्यास ‘राज्या ’ मध्ये राजकीय भूकंप!

उद्धव आणि राज एकत्र आल्यास ‘राज्या ’ मध्ये राजकीय भूकंप!

(प्रकाश थोरात -राजकीय विश्लेषक महाराष्ट्र विशेष )

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण घडवणारी ऐतिहासिक घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) एकत्र येण्याची शक्यता चर्चेत असून, दोन्ही बंधूंचा एकत्रित प्रयत्न ‘राजा’ म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, राजकीय व्यवस्थेत आणि सत्तेच्या समीकरणांमध्ये मोठा परि- णाम होऊ शकतो. याचा संभाव्य राजकीय परिणाम म्हणजे मराठी मतांचे एकत्री करण असेल, शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांचा प्रमुख आधार मराठी मतदारवर्ग आहे. विभाजित मतांमुळे गेल्या दशकात दोन्ही पक्षांना नुकसान झाले. मात्र एकत्र आल्यास मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थानी येऊन भाजप व काँग्रेससारख्या पक्षांना मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक पातळीवर बदल घडून येऊ शकतो. ही केवळ दोन पक्षांची युती नाही, तर ती मराठी अस्मितेच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात ठरू शकते.

उद्धव राज एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेवर परिणाम होईल, मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेचा काही वारसाहक्क आहेच, पण शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला देखील आहे. जर ही दोन्ही शक्ती एकत्र आल्या, तर आगामी निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपला जबरदस्त टक्कर मिळू शकते. अनेक दशकापासून ठाकरे कुटुंबाची एकत्र प्रतिमा पाहण्याची तमाम मराठी बांधवांना इच्छा आहे. राजकीयदृष्ट्या ही केवळ पक्षांची नव्हे तर कुटुंबाचीही पुनर्रचना ठरेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा एकत्रित वारसा जनतेसमोर येईल आणि शिवसेना-मनसे युतीला भावनिक पाठबळ देखील मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी

अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी

अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...
error: Content is protected !!