Homeताज्या बातम्याउद्धव आणि राज एकत्र आल्यास ‘राज्या ’ मध्ये राजकीय भूकंप!

उद्धव आणि राज एकत्र आल्यास ‘राज्या ’ मध्ये राजकीय भूकंप!

(प्रकाश थोरात -राजकीय विश्लेषक महाराष्ट्र विशेष )

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण घडवणारी ऐतिहासिक घडामोड समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) एकत्र येण्याची शक्यता चर्चेत असून, दोन्ही बंधूंचा एकत्रित प्रयत्न ‘राजा’ म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, राजकीय व्यवस्थेत आणि सत्तेच्या समीकरणांमध्ये मोठा परि- णाम होऊ शकतो. याचा संभाव्य राजकीय परिणाम म्हणजे मराठी मतांचे एकत्री करण असेल, शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांचा प्रमुख आधार मराठी मतदारवर्ग आहे. विभाजित मतांमुळे गेल्या दशकात दोन्ही पक्षांना नुकसान झाले. मात्र एकत्र आल्यास मराठी अस्मिता पुन्हा केंद्रस्थानी येऊन भाजप व काँग्रेससारख्या पक्षांना मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक पातळीवर बदल घडून येऊ शकतो. ही केवळ दोन पक्षांची युती नाही, तर ती मराठी अस्मितेच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात ठरू शकते.

उद्धव राज एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेवर परिणाम होईल, मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेचा काही वारसाहक्क आहेच, पण शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला देखील आहे. जर ही दोन्ही शक्ती एकत्र आल्या, तर आगामी निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपला जबरदस्त टक्कर मिळू शकते. अनेक दशकापासून ठाकरे कुटुंबाची एकत्र प्रतिमा पाहण्याची तमाम मराठी बांधवांना इच्छा आहे. राजकीयदृष्ट्या ही केवळ पक्षांची नव्हे तर कुटुंबाचीही पुनर्रचना ठरेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा एकत्रित वारसा जनतेसमोर येईल आणि शिवसेना-मनसे युतीला भावनिक पाठबळ देखील मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा परिषद नागर–देवळे गटातून सुभाष आल्हाट सेनेच्या तिकिटावर लढणार!

सेवाभावी वृत्ती आणि अनुभवी नेतृत्वामुळे ते या निवडणुकीत प्रभावी स्पर्धक ठरणार अहिल्या नगर (नागर–देवळे) — जिल्हा परिषद नागर–देवळे गटातील निवडणुकीत यंदा शिवसेना (एकनाथ शिंदे गट)...

विकासाचा मार्ग चेतना आणि निसर्गाशी सुसंगत ठेवणे — हाच आधुनिक सत्याग्रह आहे,” असे ॲड....

पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ - ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर:-(महाराष्ट्र राज्य समाचार प्रतिनिधी) : आजच्या युगात ‘सत्याग्रह’ आणि ‘अहिंसा’ या संकल्पना केवळ सामाजिक किंवा राजकीय...

शेतकरी संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक

"पीपल्स हेल्पलाईन” तर्फे शेतकरी संरक्षणकायद्याचा प्रस्तावित मसुदा जाहीर – अन्नदात्याच्या सन्मानासाठी एकात्म लढा पद्मश्री रहिबाई पोपरे यांच्या हस्ते होणार "प्रस्ताव पुजून"! अहिल्यानगर (प्रतिनिधी):भारतीय कृषी क्षेत्राला नवे...

निझामभाई जहागीरदार यांची अहिल्या नगर जिल्हा शहर काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड

अहिल्यानगर जिल्हा कार्य कारिणी कडून अभिनंदन! अहिल्या नगर –जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये निझामभाई जहागीरदार यांची अहिल्या नगर जिल्हा शहर काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे....

चंद्रकांत उर्फ बाळासाहेब भंडारी यांची अहिल्या नगर शहर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड

अहिल्यानगर – काँग्रेस पक्षाचे कुशल संघटक व निष्ठावान कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळासाहेब भंडारी यांची अहिल्या नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात...

जिल्हा परिषद नागर–देवळे गटातून सुभाष आल्हाट सेनेच्या तिकिटावर लढणार!

सेवाभावी वृत्ती आणि अनुभवी नेतृत्वामुळे ते या निवडणुकीत प्रभावी स्पर्धक ठरणार अहिल्या नगर (नागर–देवळे) — जिल्हा परिषद नागर–देवळे गटातील निवडणुकीत यंदा शिवसेना (एकनाथ शिंदे गट)...

विकासाचा मार्ग चेतना आणि निसर्गाशी सुसंगत ठेवणे — हाच आधुनिक सत्याग्रह आहे,” असे ॲड....

पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ - ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर:-(महाराष्ट्र राज्य समाचार प्रतिनिधी) : आजच्या युगात ‘सत्याग्रह’ आणि ‘अहिंसा’ या संकल्पना केवळ सामाजिक किंवा राजकीय...

शेतकरी संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक

"पीपल्स हेल्पलाईन” तर्फे शेतकरी संरक्षणकायद्याचा प्रस्तावित मसुदा जाहीर – अन्नदात्याच्या सन्मानासाठी एकात्म लढा पद्मश्री रहिबाई पोपरे यांच्या हस्ते होणार "प्रस्ताव पुजून"! अहिल्यानगर (प्रतिनिधी):भारतीय कृषी क्षेत्राला नवे...

निझामभाई जहागीरदार यांची अहिल्या नगर जिल्हा शहर काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड

अहिल्यानगर जिल्हा कार्य कारिणी कडून अभिनंदन! अहिल्या नगर –जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये निझामभाई जहागीरदार यांची अहिल्या नगर जिल्हा शहर काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे....

चंद्रकांत उर्फ बाळासाहेब भंडारी यांची अहिल्या नगर शहर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड

अहिल्यानगर – काँग्रेस पक्षाचे कुशल संघटक व निष्ठावान कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळासाहेब भंडारी यांची अहिल्या नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात...
error: Content is protected !!