Homeमहाराष्ट्रदलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे

पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक प्रा. विश्वनाथ पाटोळे यांनी आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या विचारांमुळे दलित, शोषित, वंचित समाजाला नवी दिशा, आत्मसन्मान आणि जगण्याचा हक्क मिळाला, असे प्रा. पाटोळे यांनी सांगितले. “दलितांचे कैवारी, मानवतेचे पुरस्कर्ते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला. त्यांच्या संघर्षाची आणि प्रबोधनाची परंपरा आजही आम्हाला प्रेरणा देते,” असे ते म्हणाले.

प्रा. पाटोळे पुढे म्हणाले की, “आजच्या पिढीने बाबासाहेबांचा विचार केवळ स्मरणात ठेवायचा नाही तर आचरणात आणायचा आहे. सामाजिक विषमता नष्ट करून समतेचा समाज निर्माण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “जय भीम, जय संविधान, जय भारत”च्या घोषणा देत बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...

जगण्याचा प्रकाश मार्ग बाबासाहेबांनी दाखविला -प्रकाश थोरात

पीपल्स हेल्पलाईनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांचा जागर!              भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन!   अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह:-ॲड. कारभारी गवळी

२०३६ : जातमुक्त भारताचा नैसर्गिक पुनर्जन्म! जाती-अंता साठी देशव्यापी निसर्ग सत्याग्रह!                           ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

खासदार लंके यांनी महामानव डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केट...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले! अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक...

जगण्याचा प्रकाश मार्ग बाबासाहेबांनी दाखविला -प्रकाश थोरात

पीपल्स हेल्पलाईनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांचा जागर!              भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन!   अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
error: Content is protected !!